जानेवारी २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर कोहली एका आंतरराष्ट्रीय टी२० सामन्याच्या मालिकेत आणि सर्वच्या सर्व पाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत खेळला. टी२० सामन्यात भारताचा विजय झाला. या सामन्यात त्याने २८ धावा केल्या, परंतु एकदिवसीय मालिकेत भारताचा २-३ असा पराभव झाला.
^ जागत्या स्वप्नाचा प्रवास बोबडे, डॉ. आनंद. जागत्या स्वप्नाचा प्रवास.
क्रिकेटच्या बातम्या, पाहण्यासाठी हिंदुस्तान टाइम्स - मराठी वेबसाइट तसेच अॅपवर क्लिक करा.
रोहितने आधी ४१ चेंडूत अर्धशतक केले आणि त्यानंतर लगेचच गीअर्स बदलले.
त्याने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात २७ आणि ५४ धावा केल्या. त्यानंतर दुखापतीतून सावरलेल्या युवराज get more info सिंगने तिसऱ्या सामन्यासाठी त्याची जागा घेतली. परंतु, युवराजच्या वारंवार उद्भवणाऱ्या बोटाच्या दुखापतीमुळे त्याला संघाबाहेर बसावे लागले.[७१] कोलकात्याच्या ४थ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने संघात पुनरागमन केले. त्याने १११ चेंडूंत १०७ धावा करीत पहिले एकदिवसीय शतक साकारले. गौतम गंभीरने त्याच्या सर्वोच्च १५० धावा करून कोहलीसोबत तिसऱ्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी केली. भारताने सात गडी राखून सामना जिंकला आणि मालिकेमध्ये ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.[७२] गंभीरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला, तो त्याने कोहलीला दिला.[७३]
तिसऱ्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. रिंकूने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकला. यानंतर रिंकूने शेवटच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार ठोकले.
कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.
"सचिन तेंडुलकर वि विराट कोहली: इम्रान खान जॉइन्स डीबेट, सेज करन्ट टेस्ट कॅप्टन इज 'बेटर दॅन एनीवन'".
[१८३] हरारे मधील पहिल्या सामन्यात २२९ धावांचा यशस्वी पाठलाग करताना त्याने १०८ चेंडूंमध्ये ११५ धावा केल्या आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा जिंकला.[१८४] मालिकेमध्ये त्याने आणखी दोनदा फलंदाजी केली ज्यामध्ये त्याने १४ आणि नाबाद ५८ धावा केल्या. भारताने झिंबाब्वेला ५-० असे हरवले. परदेशातील एकदिवसीय मालिकेतील हा भारताने दिलेला हा पहिला व्हाईटवॉश होता.[१८५] "विराट कोहली सोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा पासून माझ्या मनात नेहमी एक वेगळ्या प्रकारची भावना होती. सुरुवातीपासूनच, माझी खात्री होती की त्याच्यामध्ये एक दुर्मिळ प्रतिभा आहे आणि तो एक महान खेळाडू होईल. मागील काही वर्षांत तो प्रंचड मोठा आणि प्रौढ झाला आहे. त्याला मोठं होताना पाहणं आणि त्या प्रक्रियेचा एक भाग असणं खूप आनंददायी आहे आणि त्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजतो." “
२०११ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा.[१२६]
विराट कोहलीची ही खेळी ऐतिहासिक असतानाच त्याच्या नावावर एक नकोसा विक्रमही नोंदवला गेला. कोहली आता आयपीएलमध्ये सर्वात संथ शतक झळकावणारा संयुक्त खेळाडू बनला आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध ६७ चेंडूत शतक झळकावताना हा विक्रम मनीष पांडेच्या नावावर होता.
२०१३ च्या मोसमात कोहलीची संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्या वर्षी रॉयल चॅलेंजर्सच्या संघाला क्रमवारीत पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले, परंतु फलंदाज म्हणून कोहलीला बऱ्यापैकी यश मिळाले. १३८पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि ४५.२८ च्या सरासरीने त्याने ६३४ धावा केल्या, त्यामध्ये सहा अर्धशतके आणि सर्वोच्च धावसंख्या ९९ यांचा समावेश होता. स्पर्धेत तो फलंदाजांच्या क्रमवारीत तिसरा होता.
“त्याने पँटची चैन उघडली अन् माझा हात…”, बॉलीवूड अभिनेत्रीला मदत मागितल्यावर कारमध्ये आला भयंकर अनुभव
^ नॉट गेटींग इनटू स्विंग ऑफ थिंग्स, विराट ऑन हिज नीज (इंग्रजी मजकूर) ^ तांत्रिक, नॉक आऊट (इंग्रजी मजकूर) ^ दबावाखाली कोहलीच्या फलंदाजीला धार येते (इंग्रजी मजकूर) ^ विराट कोहलीः प्रतिभावान, टेंम्परामेंट आणि क्रिकेटमधील बुद्धिमत्ता असलेला भारतीय फलंदाज (इंग्रजी मजकूर) ^ "विराट कोहली: भारतीय क्रिकेटचा फ्लॅग-बिअरर (इंग्रजी मजकूर)".